लाडक्या बहिणीचा हप्ता या तारखेनंतरच… मिळनार 4500 रूपये Ladki Bahin Update
लाडक्या बहिणीचा हप्ता या तारखेनंतरच… मिळनार 4500 रूपये Ladki Bahin Update
Read More
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या १० महत्त्वाच्या योजना | Farmer Welfare Schemes
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या १० महत्त्वाच्या योजना | Farmer Welfare Schemes
Read More
मान्सून 2026 चा अंदाज ; दुष्काळ की सुकाळ, पहा तोडकर यांचा अंदाज
मान्सून 2026 चा अंदाज ; दुष्काळ की सुकाळ, पहा तोडकर यांचा अंदाज
Read More
लाडकीचा हप्ता या तारखेनंतरच…मिळनार 4500 रूपये
लाडकीचा हप्ता या तारखेनंतरच…मिळनार 4500 रूपये
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7500 पार
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7500 पार
Read More

30 जूनच्या आत कर्जमाफी नाही केली तर काय कराल ? बच्चु कडू यांचे उत्तर

30 जूनच्या आत कर्जमाफी नाही केली तर काय कराल ? बच्चु कडू यांचे उत्तर ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, शेतकरी संघटनांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे सरकारला यावर ठोस पाऊले उचलणे भाग पडले आहे. सुरुवातीला टाळाटाळ करणारे सरकार आता कर्जमाफीसाठी सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक विशेष समिती गठीत केली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने देखील कर्जमाफीसाठी कोणतीही रकमेची मर्यादा नसेल, असे स्पष्ट केले असून जिल्हा बँकांनी पात्र शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.

ADS किंमत पहा ×

या संपूर्ण प्रक्रियेत ३० जून ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जर सरकारने या निश्चित केलेल्या वेळेत कर्जमाफीची अंमलबजावणी केली नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतील असा इशारा देण्यात आला आहे. सन्माननीय बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर १ जुलैपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. यामध्ये ‘रेल्वे रोको’ सारखी आंदोलने करून सरकारला धडा शिकवला जाईल. केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर गनिमी काव्याने देखील हे आंदोलन अधिक प्रभावी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे, जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांच्या शक्तीची जाणीव होईल.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment